आपल्या कामाची आखणी करणे, किती वेळात काम संपेल त्याचे नियोजन करणे आणि ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वक्तशीरपणा होय .औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे आता तर जीवन खूप गतिमान व गुंतागुंतीचे बनले आहे त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही . वेळेत कामे पार पाडली नाहीत तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नव्हे तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो म्हणून आपल्या कामाचे नियोजन करून ती वेळच्यावेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा . हाच वक्तशीरपणा होय वक्तशीरपणा न पाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होय.
- Home
- ऑनलाईन टेस्ट
- _तिसरी
- _चौथी
- _पाचवी
- _ सहावी
- पोर्टल
- _School Portal
- _student portal
- _Staff Portal
- _Udise Plus
- _Shala Siddhi
- _MDM
- YOUTUBE
- _भाषिक खेळ
- _रेडीओ ऐका
- _लेख
- शिष्यवृत्ती परीक्षा
- _चौथी शिष्यवृत्ती
- पाचवी नवोदय
- शासन निर्णय
- NMMS 8 वी
- पी.डी.एफ.फाईल
- _Disclaimer
- _Privacy Policy
- _Terms and Conditions
- _contanct
- _Terms and Conditions
- _ABOUT US

0 Comments